ताज्या घडामोडी

संजय गांधी निराधार योजनेचे अर्थ साह्य तीन महीन्यान पासुन ठप्प.

शेषराव बेलुरक

ग्रामीण प्रतिनिधी/कवठा

निराधार अपंग वृध्दापकाळात ज्या पासष्ठ वर्षा वरील वृध्दानांना श्रम करणे जमत नाही अश्या व्यक्ततीन सांठी ही संजय गांधी निराधार योजना वरदहस्त ठरलेली आहे मात्र तीन महीन्यान पासुन ह्या योजनेद्वारे बँक द्वारे मीळणारे अर्थ साह्य तीन महीन्यान पासुन मीळाले नाहि आधीच वृध्दानांना करदनकाळ ठरलेला कोरोना रोगा मुळे ही वयवृध कुठेच उदरनिर्वाह साठी बाहेर नीघली नाहि त्यामुळे त्यांची परिस्थिती आणखी नच बीकट झाली आहे या प्रसंगी बॅंक मध्ये आपले पैसे कधी येतील या साठी नजीकच्या सेंट्रल बॅंक लोहारा येथे चकरा मारणे सुरु केले आहे मात्र बँक मॅनेजर पैसे आले नाहि असे सांगून त्यांना परत पाठवत आहेत तरी शासनाने त्यांची परिस्थिती थटटा न करता त्वरित त्यांच्या खात्यामधये पैसे जमा करावे अशी ओरड कवठा लोहारा डोंगरगाव या परिसरातील निराधार नागरीकांनी केली आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: