महाविकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळत आहे :-भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला :- महाराष्ट्राच्या सरकारची इच्छाशक्ती कमी असल्यामुळे व विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रताप करून विद्यार्थ्यांच्या वर्ष वाया जाण्याच्या दृष्टीने नियोजनशून्य असणाऱ्या काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी सरकार भ्रष्टाचाराने लिफ्ट व व अकार्यक्षम यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये परीक्षा चे टाईम टेबल तीन-तीन वेळा घोषित होऊन परीक्षा रद्द करण्याची पाळी येत आहे ही सरकारची नामुष्की व जिद्द पणा व बालिशपणा असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चा केला आहे केंद्र सरकारने योग्य नियोजन करून जे ईई वनी ची परीक्षा यशस्वीरीत्या देशभरात केल्यानं त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सरकारने नियोजन करायला पाहिजे परंतु प्रत्येक बाबतीमध्ये स्थिती कमिशन खोर काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी सरकारने कंपन्यांना ऑनलाईन साठी करारनामे केले परंतु कोणतीही कंपनी योग्य नियोजन न केल्यामुळे विद्यार्थ्यांना 10 मानसिक शारीरिक त्रास होत आहे तसेच प्राध्यापक शैक्षणिक संस्था तसेच विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना बदनामी सहन करावी लागत आहे राज्यातील शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार कंगना व रिपब्लिकन भारत भारत या चॅनलच्या विरोधात कारवाई कोणता आहे तसेच भाजपा मोदी द्वेषाने ग्रस्त झाल्यामुळे केवळ टीका करणे एकमेव उद्योग तसेच बदली भ्रष्टाचार हा एकमेव धंदा या सरकारने उचलला आहे यांना सर्वसामान्य नागरिकांची विद्यार्थ्यांची शेतकऱ्यांशी तसेच बारा बलुतेदार अठरापगड जातीची काही घेणेदेणे नाही सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊन केंद्र सरकारच्या व मोदी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये असंतोष निर्माण केल्या करण्याचा एकमेव शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी त्याने त्यांनी धंदा सुरू केला आहे विद्यार्थ्यांना जो त्रास झाला त्याबद्दल राज्यशासनाने व शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजयुमो जिल्हाध्यक्ष नगरसेवक सचिन देशमुख किरण अवताडे उमेश गुजर उज्वल बामनेट अक्षय जोशीयोगेश ढोरे प्रवीण डिक्कर सागर शेगोकार अजय शर्मा भूषण सिंदुरिया एडवोकेट देवाशीष काकड आदींनी केली आहे