ताज्या घडामोडी

अखेर विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध एल्गार सिरसोली वाशी यांनी दिले तक्रारीची निवेदन.

संजय भटकर
तालुका प्रतिनिधि तेल्हारा

मागील एक वर्षापासून गावातील विद्युत वितरण कंपनीच्या कामचुकार कर्मचाऱ्यांची मनमानी वागणुकीमुळे गावात अनेक दिवसापासून समस्या निर्माण झाल्या आहेत वारंवार रात्री विद्युतपुरवठा बंद असतो परंतु या विषयाला गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन दिनांक 25 रोजी उप अभियंता तेल्हारा यांना निवेदन देऊन तक्रारीचा पाढा वाचला त्यावेळी पंचायत समिती सदस्य संजय भाऊ हिवाराळे राजू पाटील गावंडे इरफान अली धम्मपाल दारोकार अहमदशहा प्रशांत काइंगे वैभव राऊत महिंद्रा मते रंजीत भारसाकडे शरद नागमते संतोष खोटरे नितीन चिंचोळकर उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: