ताज्या घडामोडी

ग्रामीण भागातील गोबरगॅस कालबाह्य

प्रशांत चिंचोळकर
ग्रामीण प्रतिनिधी सिरसो मुर्तीजापुर

ग्रामीण भागाच्या शेतीच्या कामात ट्रॅक्टर दुसऱ्या यंत्राच्या मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने शेतकऱ्यांना जनावरांना पाळणे कठीण झाले आहे परिणामी ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी एकेकाळी महत्त्वाचा घटक असणारा गोबरगॅस आज कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे भारत कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो त्यामुळे देशात ७५ टक्के शेती व्यवसाय केला जातो पूर्वी घरोघरी शेतकऱ्याकडे शेतीच्या उपयोगासाठी बैलांसह दुधाळ जनावरे मोठ्या प्रमाणात असायची शेती सुद्धा संसाराच्या उपयोगी होती त्यांच्या घरी शेती आहे असा बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी गोबरगॅस स्वयं त्र बसवली गेली आहे मात्र आता आधुनिकीकरण गोबर गॅस कालबाह्य झालेली ग्रामीण भागातही दिसून येत आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: